कोल्हापूर (प्रतिनिधी): १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या सेवा पंधरवडा कालावधी मध्ये कोल्हापूर जिल्हयातील मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील अनुदानित…
मुंबई वृत्तसंस्था : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणेंच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील बांधकाम बेकायदा असल्याचे उच्च न्यायालयाने ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने राणे यांना १० लाखांचा…
कोल्हापूर प्रतिनिधी : कागल तालुक्यातील नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील भूखंड धारकांना स्व हक्काची मालकी पत्रे द्या, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. यामुळे या दोन्ही गावातील भूखंड…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहेत. यावर्षी या अभियानात गावांची दृश्यमान (नजरेला दिसून येईल) स्वच्छता ही…
करवीर प्रतिनिधी : सरनोबतवाडी ब्रीज ते शिवाजी विद्यापीठ पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा तसेच या मार्गावरील स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे अशी मागणी भाजपा ओ.बी.सी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे…
गारगोटी प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील महसुल विषयक कामकाज करण्यासाठी गारगोटी येथे ब्रिटीशकालीन इमारतीत कामकाज सुरू आहे. सदरची इमारत जिर्ण व नादुरूस्त झाल्यामुळे प्रशासकीय कामे करण्यासाठी अडचणी येत असून यामुळे नागरीकांना…
कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून सहकारी सूतगिरण्यांना नवसंजिवनी देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…
कोल्हापूर प्रतिनिधी : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेच्या…
शिर्डी प्रतिनिधी : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून येत्या आठ आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ घोषित करण्याचे आदेश…
करवीर प्रतिनिधी : केंद्र शासनाने अन्न सुरक्षा योजना बंद करू नये अशा मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, केंद्र शासनाने…