अनेक वर्षे प्रलंबित सुतारवाडीतील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी !

    गगनबावडा (प्रतिनिधी) : वाडी हा केंद्रबिंदू मानून गावातील मूलभूत गरजा व गावातील अनेक कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही विकास कामांसाठी सतत प्रयत्नशील असून जाहीरनाम्यात उल्लेख केलेली विकास कामे करून…

सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अत्याचार सहन करणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई : कन्नडिगांचे सीमा भागातील मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करणार नाही. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दिला. मुंबईत भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे…

अशोक धोंगे यांनी पुन्हा स्वीकारला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता पदाचा  कार्यभार पुन्हा अशोक धोंगे यांच्याकडे पूर्ववत आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोंगे यांनी आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मंगळवार, दि. 5 एप्रिल रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात कार्यक्रम होणार आहेत.       मंगळवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजता…

गगनबावड्यातील शासकीय कार्यालयांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाडाझडती !

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा हा दुर्गम आणि जिल्ह्याच्या एका टोकाला असलेला दुर्लक्षित तालुका आहे. येथील शासकीय कार्यालयात कर्मचारी वर्गाच्या अनुपस्थितीमुळे तसेच त्यांच्या येण्या-जाण्याची वेळावर नियंत्रण नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना…

राज्यात २०२५ पर्यंत ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येणार : हसन मुश्रीफ

   मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी कृषी आधारित बाजारपेठा उपलब्ध करून देणे,  ग्रामीण गृहनिर्माणास चालना देणे, ग्रामीण भागात उपजीविका माध्यम निर्मिती करणे अशा विविध लोकोपयोगी योजना…

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आता राज्य योजना म्हणून राबवणार : हसन मुश्रीफ

   मुंबई : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना, दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानुकुल करण्याची योजना, राष्ट्रीय ग्रामीण…

राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवले; मास्कपासूनही मुक्ती

मुंबई : राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. सह्याद्री अतिथीग्रह येथे…

तामिळनाडूतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : तामिळनाडू सरकारने शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी दिलेले ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य असल्याचे कारण देत रद्द केले आहे. तामिळनाडू सरकारने वानियार समाजाला ओबीसी आरक्षण जाहीर केले होते. ओबीसी…

आता सर्व दुकानांवर मराठी भाषेत नामफलक लागणार; अधिनियम लागू !

मुंबई : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या तरतुदीत…