मुंबई : केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज आणि संविधानातील योगदानासाठी 14 एप्रिल रोजी जयंती सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत…
कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक पार पडली. इचलकरंजी महानगरपालिकेनं भविष्यातील २० ते २५ वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवाव्यात, नागरिकांचं हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली. राज्यातील नागरिकांना किमान 5 किमीच्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, सार्वजनिक आरोग्य…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विविध डिजिटल पोर्टल्सचे उदघाटन केले. महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ…
मुंबई : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार तसेच भाभा अनुविज्ञान संस्थेच्या पुढाकाराने साकारल्या जात असलेल्या ‘कांदा महाबँक’ या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत कांदा महाबँक…
मुंबई : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…
मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं एकमतानं मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून…
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवाद कार्यक्रमाने नाशिक येथे कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा…
मुंबई : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…