मुंबई : “माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा लावून तयार असतातच स्वयंघोषित मावळे” केतकी चितळेच्या नव्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या सडेतोड प्रतिक्रियेसाठी केतकी ओळखली जाते. तिनं व्यक्त केलेल्या…
सरूड: कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० गावांमध्ये ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शाहूवाडी-चनवाड या गावात मात्र निरव शांतता आहे. शासन निर्णयाप्रमाणे येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले नसल्याने येथील ग्रामस्थांनी प्रारंभापासूनच संपूर्ण…
पालघर : पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या 11 नराधमांपैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.तर इतर 6 आरोपींचा शोध सातपाटी…
दिल्ली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा व त्या अंतर्गत इतर कल्याणकारी योजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अतिरिक्त वाटपासाठी केंद्र सरकारकडे अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध…
कोल्हापूर : हर हर महादेव चित्रपटावरून देखील महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता. आता या चित्रपटावर अभिनेता सुबोध भावेने त्याची प्रतिक्रिया दिली असून सुबोध भावे यांनी यापुढे बायोपिकमध्ये काम करणार नसल्याचे म्हटले…
कोल्हापूर : हर हर महादेव चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं असून हर हर महादेव मध्ये स्त्रियांचा बाजार भरला होता का? असे म्हणत छत्रपती संभाजी राजेंनी चित्रपटाला विरोध केलाय. इतिहास…
सोलापूर : राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत.उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२…
मुंबई: राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत असून या अधिवेशनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यात झालेलं सत्तांतर त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने…
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व महाडिक घराण्याची कर्मभूमी शिरोली (पु.) ग्रामपंचायतीसाठी मा.आ.महादेवराव महाडिक यांनी सकाळी ठीक 7.30 वाजता मतदानाचा हक्क बजावला.
आरोग्य टिप्स : उन्हात जळत असलेल्या आणि काळवंडलेल्या त्वचेसाठी लौकीच्या सालीचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी फक्त या सालींची पेस्ट बनवून त्वचेवर लावा आणि नंतर धुवा.पायांच्या त्वचेत आणि तळव्यामध्ये जळजळ…