कोल्हापूर : आजच्या पत्रकार परिषदेनंतर गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर पाहण्यात आलं. यामध्ये त्यांनी योजनांचा उल्लेख केलेला आहे. ज्याला मी कधीही विरोध केला नाही. चांगल्या गोष्टीला विरोध करणं हा महाडिकांचा स्वभाव…
कोल्हापूर : ‘मातोश्री’शी नाळ जोडलेला खरा शिवसैनिक कोठेही गेलेला नाही.पैसा येतो- जातो पण निष्ठा कोठेही जात नसते. असे परखड मत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केले. बाळासाहेब…
बालिंगा/ मोहन कांबळे कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात मध्ये परीक्षेत उत्तम गुण मिळवून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी १२ वी विज्ञान शाखेत , ९३.६७% मार्कस मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक…
कोल्हापूर : भाऊसिंगजी रोड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रतिलाल गेनाजी राठोड (वय ८२) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…
गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन व पेट्रोल पंपाचे लोकार्पण झाले. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असलेल्या या बाजार समितीला केडीसीसी बँक शेतीमाल तारणासाठी अर्थपुरवठा…
कोल्हापूर : बनावट नोटा तयार करून वितरित करण्याचे तयारी असलेल्या चौघांना पोलीसानी ताब्यात घेतले. त्यांच्या कडून बनावट नोटासह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कळे पोलिस व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई…
कागल: सहकारातील आदर्श असलेल्या येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास व्ही एस आय पुणे यांचा कै.विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार व देशाची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह…
कोल्हापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून भारत जोडतो यात्रेचा ‘हात से हात जोडो अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर अभियानाच्या नियोजनासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या…
साळवण : एकनाथ शिंदे गगनगिरी महाराजांच्या १५ व्या पुण्यतिथी निमित्त गगनगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर ही भक्तांचा महासागर दरवर्षाला येत आहे . पुण्यतिथी सोहळ्या निमीत्ताने…
कोल्हापूर : गोकुळच्या संचालीका शमिका महाडिक यांनी गोकुळचे लेखा परीक्षण करण्याची मागणी केल्यानंतर गोकुळ मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला असून…