मुंबई : एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा ‘शिवसेना लोकाधिकार…
मुंबई : भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे श्रीगोंद्यात आता पाचपुते विरुद्ध पाचपुते असा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे.…
कागल : कोल्हापुरात तपोवन मैदानावर एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तरदायित्व सभा होईल. उच्चांकी गर्दीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक सभा करू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन…
बुलढाणा : जालन्यातील घटनेमुळे मलाही दु:ख झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्र डागलं. मुख्यमंत्री शिंदे…
जालना : मधील अंबड येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज वरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या लाठीचार्ज चा…
कोल्हापूर : प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य शासनाने विभागीय अधिस्वीकृती समित्या 11 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये गठित केल्या आहेत. कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत मतदान प्रक्रियेने समितीचे…
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या(बसप) सर्वेसर्वा मायावती यांना ‘इंडिया’ आघाडीत आणण्याच्या प्रयत्नांना खो मिळाला आहे. मायावतींनी उत्तर प्रदेशात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी बसपचे खासदार दानिश…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाप्रणित एनडीएच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी बैठक पार…
कोल्हापूर:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांचा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने “सत्कार आणि उत्तरदायित्व सभा” रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी कोल्हापुरात होणार आहे. पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री व खासदार…
मुंबई : “इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, राहुल गांधीं हे नेते मुंबईत येत आहेत, त्यांच्या राज्यात लव जिहादच्या केसेस होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे, याचा जाब उद्धव…