कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) वारणानगर येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या “तज्ञ संचालक” पदी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आज आमदार डॉ.विनय कोरे यांची सदिच्छा भेट घेऊन…
नागपूर : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी भाजपने ‘देवा भाऊ’ टॅगलाईनचा वापर केला होता. देवेंद्र फडणवीस उर्फ ‘देवा भाऊ ‘ही टॅगलाईन वापरत भाजपने नागपुरात आणि राज्यात जोरदार प्रचार मोहीम सुरू केले…
कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकी घेतली. त्यावेळी त्यांना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुणे येथे कागल मधील मतदारांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला…
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि…
जालना: मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी संभाजी राजे भेटण्यासाठी आले आहेत.छत्रपती संभाजी राजांना शोषितांचा कळवळा नाही, ते राजकारणासाठी आंदोलनात आले असल्याचे आंदोलक…
दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला. केजरीवाल यांच्या खुर्चीच्या बाजूला, दुसऱ्या खुर्चीवर बसून त्या…
मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होईल असे संकेत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर बैठका सुरू आहेत. यातच आज सकाळी मनसे…
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातील, पाडळी बुद्रुक गावातील निरनिराळ्या संस्थांचे काँग्रेस गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. “माझं जणसेवेसाठी सदैव तत्पर असणं,…
नवी दिल्ली : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.…
मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये,…