मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विलीनीकरण करावं लागल्यास काय पर्याय?,असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारल्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर मला आनंद होईल, मी टेबलावर उभा राहून त्या…
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माजी मंत्री लीलाधर डाके यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ…
कागल (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या केवळ पोकळ घोषणा होती. मात्र नुकत्याच सत्तेवर आलेल्या शिंदे -फडणवीस सरकारने मागील सरकारला गेल्या अडीच वर्षात…
कागल (प्रतिनिधी) : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ गटाचे कट्टर समर्थक संदीप सोनुले यांच्यासह त्यांच्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे…
इचलकरंजी ( प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज इचलकरंजी शहर शाखेच्यावतीने त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शहरातील शिवसेनेच्या विविध शाखामध्ये शिवसैनिक सभासद नोंदणी अभियान…
नवी दिल्ली : राज्यात लवकर सत्तांतर होऊ शकते, आणि असं झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना…
कोल्हापूर : शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी, १ ऑगस्टला त्यांचा दौरा असून ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याची माहिती शिवसेना शहर…
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु या शुभेच्छामध्ये शिंदे यांनी ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण…
नवी दिल्ली : शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. १ ऑगस्टला याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत…
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यांच्या शपथविधीला आता महिना होत आला आहे तरी त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यासंदर्भात त्यांनी दोनदा दिल्ली…