उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशातल्या मुंबईत स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि उत्तर प्रदेशातल्या रोजगार व पर्यटन याची माहिती देण्यासाठी मुंबईत लवकरच एक मोठं कार्यालय उभं राहाणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री…

भाव वाढले म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का : सदाभाऊ खोत

चाळीसगाव : मला सांगा महागाई कुठे आहे? सोने २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर पोहोचले मात्र लोक सोने खरेदी करतच आहेत. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का? उलट…

शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुखपदी संजय पाटील 

                            कोल्हापूर :  शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी संजय बळवंत पाटील- खुपीरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे करवीर विधानसभा मतदार संघातील पन्हाळा- गगनबावडा या तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय पाटील हे…

गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकव : हसन मुश्रीफ 

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष अशी मिळून महाविकास आघाडी…

नवनीत राणांच्या ‘एमआरआय’चे शिवसेनेकडून ‘ऑपरेशन’

मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. मात्र, नवनीत राणा यांचे एमआरआय स्कॅन करतेवेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने…

… मग आता पवार कोणाची अवलाद आहेत : सदाभाऊ खोत

येवला (प्रतिनिधी) : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजाराची सूट देऊ, शेतकऱ्याला मोफत वीज देऊ, सातबारा कोरा करू, नाही झाले तर पवाराची अवलाद सांगणार नाही, असे निवडणुकीपूर्वी अजित पवार म्हणत होते.…

राजकीय द्वेषापोटी फोन टॅपिंग; खरा सुत्रधार कोण हे उघड व्हावे : नाना पटोले

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केले होते. हे फोन टॅपिंग केवळ…

आरक्षण असो वा नसो; भाजप २७ टक्के ओबीसींना तिकीट देणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळत नाही, तोवर भाजपचा संघर्ष थांबणार नाही. आगामी काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील, त्यात २७ टक्के उमेदवारी ही ओबीसींना देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे,…

पंतप्रधानांना देशातील महागाईपेक्षा युक्रेन युद्धाची चिंता : संजय राऊत

मुंबई : ‘पंतप्रधानांना देशातील महागाईपेक्षा युक्रेन युद्धाची चिंता लागली आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. “महागाईच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर…

संभाजीराजे छत्रपतींचं अखेर ठरलं! ‘या दिवशी’ जाहीर करणार राजकीय भूमिका

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ ३ मे रोजी संपला असून यानंतर संभाजीराजे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार होते. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे. संभाजीराजे यांनी आपली भूमिका…

🤙 8080365706