…जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय? : नाना पटोले

मुंबई : आपल्या मतदारसंघातील कामाबाबत जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी उपस्थित केला आहे. नाना पटोले म्हणाले, जे अपक्ष आमदार नाराज…

मल्हार सेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी भगवान हराळे  

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी खुपीरे (त. करवीर) येथील भगवान विठ्ठल हराळे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार…

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार निश्चित

मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांची निवड निश्चित करण्यात आली आहे. विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानपरिषदेच्या दहा सदस्यांचा…

संजय पवार यांच्या विजयासाठी उंचगावच्या श्रीमंगेश्वराला साकडे

उंचगाव : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा विजय सुकर होऊ दे.. यानिमित्ताने कोल्हापरातून शिवसेनेचा आणखी एक खासदार दिल्लीत पोहचून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात…

घोडेबाजार शब्दावर अपक्ष आमदार संतप्त

चंद्रपूर : राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून घोडेबाजाराची चर्चा सुरु असून या घोडेबाजार शब्दावर एका अपक्ष आमदाराने आक्षेप घेतला आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार या शब्दावरुन संतप्त झाले आहेत.…

आमदार फोडण्यासाठी ईडी, सीबीआयची भीती दाखवली जातेय

मुंबई : भाजप अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे या पक्षांना आमिष प्रलोभन दाखवत आहे. शिवाय त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवत मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर…

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाविकास आघाडीने दिलेल्या…

राज्यसभा निवडणूकीत ‘यांच्या’ मतदानासाठी राष्ट्रवादी न्यायालयात जाणार

मुंबई : मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. न्यायालयात जात आहोत. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे…

‘या’ जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करा; गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : अहमदनगरचे जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करावे,  अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. तसेच आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल…

ओबीसी आरक्षण मिळण्यात ‘या’मुळे अडचण नाही : छगन भुजबळ

मुंबई : मध्यप्रदेशचा जसा रिपोर्ट आला त्याचधर्तीवर आमचाही रिपोर्ट आला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार आहोत. त्यामुळे त्याच धर्तीवर परवानगी मिळायला…

🤙 8080365706