कागल (प्रतिनिधी) : कागलमधील कुरणे वसाहतीप्रमाणे इतर सात अनियमित कॉलनीतील नागरिकांनाही त्यांचे घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत .त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी…
कागल (प्रतिनिधी) : कागलमधील झोपडपट्टी धारकांचे प्रॉपर्टी कार्डचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी या प्रश्नांची पूर्तता करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने हा 25 ते 30 वर्ष प्रलंबित…
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. यानंतर काल त्यांना मुंबई सेशन कोर्टात हजर केले असता ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर सक्तवसुली…
कोल्हापूर : जलशक्ती अभियान हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लोकसहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाजलशक्ती अभियानाचे केंद्रीय समन्वयक तथा कोल्हापूर व सांगली समिती प्रमुख धर्मराज खटीक यांनी केल्या.…
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, सोमवारी देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी झाला. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी मुर्मू…
कागल (प्रतिनिधी) : कागलला कॉलेज शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी कागल आगारातून सोडली जाणारी गाडी म्हाकवेपर्यंत येत असल्यामुळे आणूर व बाणगेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे…
मुंबई : औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण,…
मुंबई : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे सरकार आले. शिंदे सरकार राज्यात येताच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या…
मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने याची आज घोषणा केली. १८ ऑगस्ट २०२२ रोजी या निवडणुका होणार होत्या, पण…