कागलच्या कुरणे कॉलनीसह सात कॉलनीतील नागरिकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कागलमधील कुरणे वसाहतीप्रमाणे इतर सात अनियमित कॉलनीतील नागरिकांनाही त्यांचे घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत .त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी…

कागलमधील झोपडपट्टीधारकांचे प्रॉपर्टी कार्डचे स्वप्न लवकरच साकारणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कागलमधील झोपडपट्टी धारकांचे प्रॉपर्टी कार्डचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी या प्रश्नांची पूर्तता करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने हा 25 ते 30 वर्ष प्रलंबित…

संजय राऊतांशी संबधित आणखी दोन ठिकाणी ईडीचे छापे

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. यानंतर काल त्यांना मुंबई सेशन कोर्टात हजर केले असता ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर सक्तवसुली…

लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबवा : धर्मराज खटीक

कोल्हापूर : जलशक्ती अभियान हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लोकसहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाजलशक्ती अभियानाचे केंद्रीय समन्वयक तथा कोल्हापूर व सांगली समिती प्रमुख धर्मराज खटीक यांनी केल्या.…

शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय; अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश !

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी…

महामहिम द्रौपदी मुर्मू विराजमान; देशाच्या १५ व्या राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, सोमवारी देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी झाला. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी मुर्मू…

आणूर, बाणगेतील विद्यार्थ्यांची गैरसोय; संभाजी ब्रिगेडचे कागल आगार व्यवस्थापक यांना निवेदन

कागल (प्रतिनिधी) : कागलला कॉलेज शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी कागल आगारातून सोडली जाणारी गाडी म्हाकवेपर्यंत येत असल्यामुळे आणूर व बाणगेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे…

शिंदे सरकारने पुन्हा केलं नामांतर; ‘हा’ शब्द वाढवला

मुंबई : औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण,…

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला ‘यामुळे’ स्थगिती

मुंबई : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे सरकार आले. शिंदे सरकार राज्यात येताच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या…

नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित

मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने याची आज घोषणा केली. १८ ऑगस्ट २०२२ रोजी या निवडणुका होणार होत्या, पण…

🤙 8080365706