कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहे. या परीक्षेला कोल्हापूर विभागातून एक लाख ३४ हजार विद्यार्थी…
कोल्हापूर : रशिया आणि युक्रेन युद्धासारख्या घडणाऱ्या जागतिक घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे. तिकडे जाण्याचा असलेला कल आणि परत येणाऱ्या मुलांचे भवितव्य पाहता भविष्यात मेडिकल व परामेडिकल क्षेत्रातील…
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करत सिनेट सदस्यांनी…
सरुड : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एच. टी. दिंडे यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते इस्लामपूर येथील के. बी. पी. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.…
कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने उद्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा ‘काढण्यात येणार आहे. विनाअनुदानित शाळांच्या मागण्यांसाठी…
इचलकरंजी : येथील लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्यावतीने छोटे कलाम अवार्ड उपकरण स्पर्धेत जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्यामंदिर रुई यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या प्रकल्प स्पर्धेत…
कोल्हापूर : डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ शनिवारी ( दि. १२) होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यपाल…
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे उपोषण आंदोलनात आज महिला दिनाच्या निमित्ताने महिला शिक्षिकांनी महाविकास आघाडी सरकारचे पाळणा म्हणून ‘बारसे’…
पुणे : राज्यभर गाजत असलेल्या टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती २४० कोटी रुपयांची असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. प्रत्येक परीक्षार्थीकडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचे…
कोल्हापूर : भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन…