कसबा बावडा : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गर डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त, आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. कसबा बावडा येथील…
मुंबई : राज्याच्या स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठ कायद्यामध्ये कृषी आणि वैद्यकीय शिक्षण आणि त्यांच्या संलग्न अभ्यासक्रमाचा समावेश करणं, इत्यादी मागण्यांबाबत खासगी शैक्षणिक संस्थांनी सगळ्या मागण्या एकत्र करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…
सिध्दनेर्ली : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक लाख ५८ हजार १५ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर यांनी…
कागल (प्रतिनिधी) : अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालय येथील कनिष्ठ विभागातील हिंदी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. राजकुमार कुंभार यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लाईफ लाँग लर्निंग ॲण्ड एक्सटेन्शन विभागामार्फत घेतलेल्या हिंदी अनुवाद…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे रिसर्च डिरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी मटेरियल सायन्स संशोधनामध्ये देशात तिसरे स्थान मिळविले आहे. ‘एल्सवेअर’ या जगप्रसिद्ध प्रकाशनगृहाने…
पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी असून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. येत्या 10 जूनपर्यंत बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करणार येणार आहे. तर 20 जूनपर्यंत…
कोल्हापूर : राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी संपूर्ण मानवी क्षमता साध्य करण्यासाठी शिक्षण हे मूलभूत आहे, गुणवत्ता हे आपले सामान्य वैशिष्य असून यासाठी दृष्टिकोन, सराव, छंद आणि अभिमान हे चार घटक…
कसबा बावडा (वार्ताहर) : गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक क्षेत्रात असीम योगदान देणाऱ्या व त्याबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.…
कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत दिनकर तिवले यांची तर उपाध्यक्षपदी रमेश गणपती घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा…
मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…