*”*कोल्हापूर दि.२१ : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक…
कोल्हापूर :-जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…
कुंभोज(विनोद शिंगे) साखर उद्याेगातील चार दशकाहून अधिक कामकाज आणि उल्लेखनीय याेगदानाची दखल घेत शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट्स असाेसिएशन ऑफ इंडिया ( (STAI) ) या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी…
कोल्हापूर: सकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक असून त्या दृष्टीने भारताच्या पुढाकाराने ११ वर्षांपूर्वी सुरू झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन आज जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. ही अभिमानाची…
इचलकरंजी ( विनोद शिंगे) नियमित तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांनी…
कोल्हापूर:आर एस एस डी आय महाराष्ट्र चैप्टरच्यावतीनं वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते पदार्थ…
कोल्हापूर – संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज गावचे सुपुत्र संभाजी माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे चिरंजीव युवा नेते विश्वजीत माने व राहत मुल्ला यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आपल्या…
कुंभोज (विनोद शिंगे) मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सरकार यांच्याशी हातकणंगले विधानसभेमधील विविध कामासंदर्भात हातकणंगले तालुक्याचे आमदार दलित मित्र अशोकराव माने व भाजपा वडगाव मंडल…
कोल्हापूर : सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. अशा वेळी दर्जेदार शिक्षणाबरोबर, संस्कार आणि कलागुणांची जोपासना आवश्यक आहे. शिक्षकांनी नवी पिढी घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, त्यातून भविष्यात भारत देश जागतिक…