कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये उद्यापासून कृषी प्रदर्शन

 कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि. २० ते २२ मे २०२२ दरम्यान सकाळी ९ ते…

कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये 20 मे पासून कृषी प्रदर्शन

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि.20 ते 22 मे 2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री…

‘एमएसपी गॅरंटी’ कायद्याच्या जनजागृतीसाठी राजू शेट्टी आसाम दौ-यावर

कोल्हापूर : किसान मोर्चाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी दि. १२ मे ते १४ मे पर्यंत आसामच्या दौ-यावर जात आहेत. एमएसपी गॅरंटी कायद्याची जनजागृती देशभरातील शेतकऱ्यामध्ये सुरू केली…

खतांची टंचाई भासू नये यासाठी नियोजन करा : आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची सूचना

कोल्हापूर : शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई…

मृतावस्थेतील ओढे पुनर्जीवित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : अमल महाडिक

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महाडिक उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने  ओढा पुनर्जीवन कार्यक्रम २०२२ अंतर्गत, छत्रपती राजाराम महाराज जल सेवा अभियानास  आज गडमुडशिंगी येथून सुरुवात करण्यात आली. “या उपक्रमामुळे…

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध : समर्जीतसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना १. ८२ लाख कोटी इतक्या…

महावितरणच्या अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे राज्यावर विजेचे संकट : राजू शेट्टी

कोल्हापूर : विजेची मागणी वाढली याचा अर्थ टंचाई आहे अशातला भाग नाही. खाजगी क्षेत्रात मुबलक वीज असून मागणी लक्षात घेऊन खरेदीचे करार झाले असते तर ही वेळ आली नसती. पण…

कागलला २२ ते २५ एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजे फाउंडेशनच्या वतीने कागल येथे २२ ते २५ एप्रिल या दरम्यान राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी प्रदर्शनाचे आयोजन…

एनडीआरएफचे निकष बदलून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा : खासदार धैर्यशील माने यांची संसदेत मागणी

इचलकरंजी : महागाई वाढली असताना त्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई मिळत नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. व्यापारी वर्गाला नुकसानभरपाई मिळत नाही. ग्रामीण शहरी असा भेदभाव असल्यामुळे ग्रामीण…

…अन्यथा अंदुर- शेणवडे रस्त्यावरील भराव उकरणार

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील अंदुर- शेणवडे रस्त्यावर नवीन मोठा पूल बांधण्याचे काम चालू आहे त्या पुलाला दोन्ही बाजूला भराव टाकला आहे. परंतु उत्तरेकडील बाजूला भराव न टाकता पूलवजा मोरी…

🤙 8080365706