अहिल्यादेवी होळकर सत्त्वशील राजकारणी: विनया खडपेकर

कोल्हापूर: अहिल्यादेवी होळकर यांनी सत्त्वशील राजकारणी म्हणून होळकरशाहीचे नाव उंचावले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी काढले.         शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनातर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जयंती…

विवेकानंद मध्ये 4 व 5  फेब्रुवारी रोजी विवेकानंद महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून  देण्यासाठी  विवेकानंद कॉलेजच्या  वतीने  दरवर्षी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद महोत्सव शोध चैतन्याचा  या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली पाच…

डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगर येथील जॉब फेअरमधून 117 जणांना नोकरी

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथे आयोजित केलेल्या जॉब फेअरला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असलेल्या या जॉब फेअरमध्ये 117 विद्यार्थ्याना नोकरीची…

शरण साहित्य हा मानवतेचा खजिना: डॉ. अरविंद जत्ती

कोल्हापूर: महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही प्रेरक असून शरण साहित्य म्हणजे मानवतेचा खजिना आहे. त्यामुळे शरण साहित्य अध्यासनाच्या रुपाने शिवाजी विद्यापीठात शरण इतिहासाचे एक नवे सुवर्णपान लिहीले जात आहे,…

वाहतूक सुरक्षेसाठी प्रबोधनाची गरज: सत्यराज घुले

कोल्हापूर -:विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षेसाठी शाळा, गाव,कुटुंब यांचे प्रबोधन करावे.अपघात समयी जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग मृत्युंजय दुत, महामार्ग पोलिस यांना मदत करून जखमीसाठी देवदूत बनावे असे प्रतिपादन उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत…

शिवाजी विद्यापीठामध्ये ‘शोध होळकरशाहीचा’ विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने ‘शोध होळकरशाहीचा‘ या विषयावर दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ५.०० या कालावधीत  एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.     विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या सभागृहात आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्रात ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांचे बीजभाषण होणार असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.  चर्चासत्रामध्ये डॉ.देवीदास पोटे, डॉ.प्रभाकर कोळेकर, सुमितराव लोखंडे, विनिता तेलंग, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.संतोष पिंगळे, डॉ.अवनीश पाटील, रामभाऊ लांडे, डॉ.निलेश शेळके हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत.  कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ.मच्छिंद्र गोफणे आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी केले आहे.

पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत कृषी रोबोट, धरण आपत्ती सूचना प्रणाली प्रथम; आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर: नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या ‘पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५’ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त करून अंबाला येथे मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन…

विद्यापीठात ई- कंटेंट कार्यशाळेचा समारोप 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व एम.ए. मास कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा अंतर्गत ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ इ- कंटेन्ट फॉर ऑनलाईन लर्निंग अँड मूक्स’…

गतिशीलता आणि स्वावलंबन हा गांधींचा चरख्यामागील विचार: डॉ.सुनीलकुमार लवटे

कोल्हापूर: महात्मा गांधी यांनी चरख्याच्या माध्यमातून नागरी समाजाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी आणि देशाच्या विकासासाठी गांधीजींनी अनेक प्रयोग केले. गतीशीलता आणि स्वावलंबन हा चरख्यामागचा खरा विचार आहे, असे…

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड

कोल्हापूर:डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे डी मार्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये १३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.         24 व…

🤙 8080365706