डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर ; केंद्र शासनाचा निर्णय

मुंबई : केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज आणि संविधानातील योगदानासाठी 14 एप्रिल रोजी जयंती सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली.       केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत…

पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचं काम दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करावा : अजितदादा पवार

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक पार पडली. इचलकरंजी महानगरपालिकेनं भविष्यातील २० ते २५ वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवाव्यात, नागरिकांचं हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली. राज्यातील नागरिकांना किमान 5 किमीच्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, सार्वजनिक आरोग्य…

कामगार विभागाद्वारे निर्मित तीन लोकाभिमुख पोर्टल्सचे उदघाटन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विविध डिजिटल पोर्टल्सचे उदघाटन केले. महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ…

सर्वांना विश्वासात घेवूनच हद्दवाढीचा निर्णय, हद्दवाढीबाबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता : आ. राजेश क्षीरसागर यांची माहिती

मुंबई  : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…

‘कांदा महाबँक’ या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात विशेष बैठक

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार तसेच भाभा अनुविज्ञान संस्थेच्या पुढाकाराने साकारल्या जात असलेल्या ‘कांदा महाबँक’ या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात विशेष बैठक पार पडली.   या बैठकीत कांदा महाबँक…

कोल्हापूर हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक : आ. राजेश क्षीरसागर यांची माहिती

मुंबई  : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर !

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं एकमतानं मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून…

राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक आणि शाश्वत विकासाचा रोडमॅप : मुख्यमंत्री फडणवीस 

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवाद कार्यक्रमाने नाशिक येथे कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्‍चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा…

कोल्हापूर हद्दवाढीसाठी उपमुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवार दि.२४ रोजी मंत्रालयात बैठक; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश

मुंबई  : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…

🤙 8080365706