कोल्हापूर (प्रतिनिधी) : हजारो वर्षापासून दुग्धव्यवसाय हा भारतातील प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायामुळे निर्माण झालेला समतोल आणि शाश्वत अर्थचक्राचे प्रमुख योगदान आहे असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके…
