कोल्हापूर: देशभक्ती सप्ताह साजरीकरण अंतर्गत शिवाजी विद्यापीठांमध्ये सिक्युरिटी विभागा मध्ये कार्यरत असलेले संरक्षण दलातील माजी सैनिक व अधिकारी यांनी देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात आला.…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकेडे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशनद्वारे निर्मित व संचालित ‘मिलन’ वृद्धाश्रमाचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.…
कोल्हापूर : आज कोल्हापूर विमानतळावर नवीन ATC टॉवर, तांत्रिक ब्लॉक, व अग्निशमन केंद्राचे लोकार्पण तसेच स्टार एअरच्या कोल्हापूर – नागपूर विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.ही सुविधा केवळ कोल्हापूरच नाही, तर संपूर्ण…
मुंबई: राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सहभागी व्हावेत आणि शिस्तप्रिय,आत्मविश्वास असलेला, सांघिकवृत्ती जोपासणारा, नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून सैनिकी शाळांचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उद्योग…
कोल्हापूर :चळवळीतील निष्ठावान सहकारी आण्णाप्पा पाणदारे यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड.९ नोव्हेंबर २००२ साली झालेल्या ऊस आंदोलनात आण्णाप्पा पाणदारे व राजू पुदाले यांना साखर कारखान्याच्या गुंडानी बेदम…
सातवे प्रतिनिधी (किशोर जासूद) न्यू डायमंड स्पोर्ट्स मार्फत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम प्रतिमपूजन संजयकुमार जाधव , वसंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ, मुंबई येथे आयोजित तिरंगा यात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र…
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजाचा आढावा घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व श्री क्षेत्र केदारेश्वर जोतिबा या दोन्ही…
कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतन सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये मनाली सचिन कंदुरकर हिने 97.6% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर…