नवी दिल्ली: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी आपल्या घरात पूजा आयोजित करणाऱ्या रुबी आसिफ खान यांना कट्टरपंथीयांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दि. ४ जानेवारी २०२४ गुरुवारी रुबी आसिफ खान यांनी उत्तर…
पन्हाळा: पावनगड येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाच्यावतीने गुप्तता पाळत जमीनदोस्त करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनेकडून मदरसाबाबत काही तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या होत्या.त्या अनुषंगाने त्याची कारवाई प्रशासकीय पातळीवर गेले आठवडाभर गुप्ततेने सुरू…
गारगोटी (प्रतिनिधी) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य बिद्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले यांची महाराष्ट्र कृष शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे अशासकीय सदस्य म्हणून निवड…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल. वृषभ : भावा- बहिणींबरोबर घरात काही बेत ठरवाल. मिथुन…
अॅलर्जी अगदी छोट्या मुलांपासून शंभर वर्षाच्या लोकांपर्यंत कोणालाही होऊ शकते. अॅलर्जी ही एक सामान्य आरोग्याची एक प्रकारची स्थिती असते, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती कोणतेही परकीय पदार्थ किंवा अलर्जीन या घटकाला…
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालयाकडून छापे मारण्यात येत आहेत.यामुळे शरद पवार कट्टर समर्थक रोहित पवार…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२४ या नवीन वर्षात गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय…
कोल्हापूर: कोजिमाशि पतपेढी ही शिक्षकांची संस्था आहे. संचालक व सभासद सुशिक्षित व जाणकार आहेत अशा परिस्थितीत पतपेढीतील बेकायदेशीर सुकाणू समिती संस्थेच्या निर्णयात हस्तक्षेप कशासाठी करते ?असा सवाल स्वाभिमानी सहकार आघाडी…
गारगोटी (प्रतिनीधी) : स्थानिक टेनिस क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता…
सातारा : आपण सर्वजण एकत्र राहिलो नाही तर देशाचे तुकडे होती. आता विदर्भवाले स्वतंत्र राज्याची मागणी करत आहेत. उद्या खानदेशवाले मागणी करतील. त्यानंतर कोकणवालेही म्हणतील स्वतंत्र कोकण द्या, असे झाले…