कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित आहे. गेल्या अडीच वर्षातील विकास कामांचा कोटा भरून काढण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करण्यास कटिबध्द…
कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे…
कुंभोज : हातकणंगले तारदाळ रेल्वे स्टेशनवर दारूच्या नशेत असणाऱ्या विशाल अडसूळ (रा. कवठेसार) या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिणामी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न करत असताना उडी मारत…
कोल्हापूर :आपल्या कार्यातून जगभरातील नाविन्यतेमध्ये योगदान देणाऱ्या लंडन येथील रेवेन्सबोर्न विद्यापीठातील वरिष्ठ व्याख्यात्या व कसबा बावड्याच्या सुकन्या वैभवी विजय चव्हाण यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (पीएमआय) ने २०२४ मधील विकासप्रिय उगवत्या…
मुंबई : मला ही निवडणूक कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरच्या विकास आणि व्हिजन या मुद्द्यांवर लढवायची असून मी इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही असे समरजित घाटगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचीत करताना…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे गाय दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार…
बुलढाणा : जिल्ह्यातील खामगांव येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न…
कोल्हापूर : २०२३ मध्ये कोल्हापूर ग्रामीण मधील ८२ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या असून यासाठी सर्व घटकांनी परिश्रम घेतले. आता ‘क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी’ जवळच्या १० गावांची क्षयमुक्तीसाठी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी घ्यावी असे आवाहन…
कोल्हापूर: सोहाळे आणि बाचीवाडी ग्रामपंचायत सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांना सन २०२४ चा राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला. समरजित घाटगें दौऱ्यावर असताना त्यानी सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांची भेट…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वळीवडे (ता. करवीर) येथे 3 कोटी 6 लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार ऋतुराज पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.…