कोल्हापूर: पेठवडगांव येथील छत्रपती शंभुराजे ग्रुप व मराठा नगर या मंडळास यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच या मंडळाच्या दुर्गामाता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले.…
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी…
कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा संपन्न झाली . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य यासह अन्य पदाधिकारी…
मुबंई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा…
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य केले. याही वेळी विधानसभा निवडणूक काळात सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा…
मुंबई : काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु…
कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [गवई ] कोल्हापूर यांचा राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत कार्यकर्ता मेळावा निवृत्ती संघ हॉल या ठिकाणी आयोजित केला होता. या मेळाव्याला विधानसभा निवडणूक…
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ‘पोलीस स्मृती दिनी’ सकाळी 7.30 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती स्तंभावर…
बामणी: येत्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केला.बामणी, ता. कागल येथील आर के मंगल कार्यालयात झालेल्या कागल,…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) कुंभोज परिसरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे, भुईमूग, सोयाबीन काढण्याची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस उसंत घेईना, थांबलेली शेतीचे काम पुढे जाईनात, परिणामी ऊसाच्या…