बेळगाव : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा गुरुवार (दि.२६) पासून सुरू झाला. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे जी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रीय…
मुंबई: राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी नेहमी काम करीत आहे. राज्यातील नागरिकांना विनाविलंब शासनाच्या सेवा मिळतात की नाही, यावरून…
मुंबई: शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू गोविंद…
मुंबई: महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला दर्जेदार…
कोल्हापूर– संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक जे वक्तव्य केलेले होते,त्याचा निषेध दिनांक 22 डिसेंबर रोजी बिंदू चौक येथे धरणे आंदोलन करून व डॉक्टर…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातून आज पहिल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याने पीएच.डी. पदवी प्राप्त केली. महम्मद खादीम शन्शुल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इराकचा नागरिक आहे. श्री. शन्शुल…
सांगली: ग्राम कैफियत बैठकीच्या माध्यमातून आमदार सदाभाऊ खोत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील जनतेशी संपर्क साधत इस्लामपूर वाळवा तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली आज…
कोल्हापूर : पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शासकीय विश्राम धाम येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. पंचगंगा नदी प्रदूषणाला आळा…
यड्राव : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शरद स्कॉलर’ परिक्षा महाराष्ट्र-कर्नाटकात एकूण ४० केंद्रावर संपन्न झाल्या, शरद इन्स्टिट्युटने सुरु केलेल्या उपक्रमास राज्याभरातून ३२९० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त…
कुंभोज/प्रतिनिधी राधानगरी जवळील न्यूकरंजे दाऊतवाडी येथील वळणावर खाजगी बसवरील चालकांचा ताबा सुटल्याने बस ऊलटली.यामुळे एक प्रवाशी जागीच ठार झाला असुन अन्य ११ प्रवाशी जखमी झाले आहेत. …