अणदूर येथे रक्तदान शिबीरचे आयोजन…. युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गगन बावडा प्रतिनिधी – दिगंबर म्हाळुंगेकर गगन बावडा तालुक्यातील अणदूर येथे मा. विलास पाटील साहेब सांस्कृतिक, सामाजिक, आणि कला, क्रीडा फौंडेशन अणदूर यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात…

घुणकी येथे वारणा नदीच्या काठावरती श्री मंगोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न

घुणकी हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे सालाबादप्रमाणे विशाल तीर्थ यात्रेचे वारणा नदीच्या काठावरती श्री मंगोबा देवाची यात्रा भरते यावेळी देवाची भाकणूक झाली तेथे गावकऱ्यांच्या वतीने नैवेद्य नारळ देतात. या दिवशी मंगोबा…

बांधकाम कामगारांना अर्थसाहाय्य करणाऱ्या तीन नव्या योजनांना मंजुरी…….. हसन मुश्रीफ

कोल्हापूर: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी तीन नव्या कल्याणकारी योजनांची घोषणा कामगार विभागामार्फत करण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या सर्व बांधकाम कामगारांना या योजनांचा लाभ…

ज्वेलरी उद्योगाला ही बजेटचा दिलासा – नचिकेत भुर्के

कोल्हापूर : या वर्षीच्या युनियन बजेटमध्ये गोल्ड वरील ड्यूटीमधे कुठलाही बदल न केल्याने ज्वेलरी उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशनचे अध्यक्ष नचिकेत भुर्के यांनी…

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पिंपरी : सासरच्या जाचाला कंटाळून संरक्षण दलातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना परंडवाल चौक, देहूगाव येथे उघडकीस आली. पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून…

कोल्हापूर जिल्ह्यात आज पासून निर्बंध शिथिल

कोल्हापूर : राज्य शासनाने लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी दिली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात दि. 9 जानेवारी रोजीच्या आदेशाद्वारे लागू केलेल्या निर्बंधांना खालील अटी व शर्तीस…

थंडीच्या कडाक्याने 4 बेघरांचा जीव घेतला

जळगावः जळगावमध्ये थंडीच्या भीषण कडाक्याने 4 जणांचा काकडून मृत्यू झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. विशेष म्हणजे हे चारही जण बेघर होते. ते रस्त्याच्या कडेला झोपले होते. मात्र, रात्री…

डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने होणार स्थलांतरीत

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि वादाचा विषय ठरलेला धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतराचा मुद्दा अखेर संपुष्टात आला आहे. राज्य सरकारने डोंबिवलीतील असे तब्बल १५६ रासायनिक कारखाने दुसरीकडे हलवण्याचा…

सांगलीत आलिशान चारचाकीतून ६३ लाख ५० हजारांची रोकड जप्त

सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकात नाकाबंदीवेळी पोलिसांनी आलिशान चारचाकीतून ६३ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली. याप्रकरणी कोल्हापूर येथील चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुहेल इनायतुल्ला पुणेकर, जावेद इब्राहिम पुणेकर, आशिष हिरालाल शुक्ला,…

भारतात डिजिटल चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा एका मुद्द्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो म्हणजे डिजिटल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सीवर सरकारने लादलेला नवा कर! आता भारतात…

🤙 8080365706