आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही आणि तलवारही खुपसत नाही : अजित पवार

मुंबई : आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवारही खुपसत नाही आणि असे कधीही बोलतही नाही, असे प्रत्युत्तर असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना दिले. पुणे येथे जनता…

राज्यसभेला अपक्ष लढणार, स्वराज्य संघटनेची स्थापना करणार : संभाजीराजे यांची घोषणा

पुणे : राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची मोठी घोषणा करतानाच स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणा माजी खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात आज जाहीर केली. पुणे येथे आयोजित केलेल्या…

गुणरत्न सदावर्तेही अयोध्येला जाणार

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते देखील आता अयोध्येला जाणार असल्याचं समोर आलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांनी मुंबईत बुधवारी पुन्हा चौकशी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सदावर्ते यांनी अयोध्येला जाणार…

शाहूवाडीचे सुपुत्र, मुंबईतील आमदार रमेश लटके यांचे निधन

मुंबई: शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे आमदार आणि शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र रमेश लटके (वय ५२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाले आहे. दुबईत त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले असताना…

मटेरियल सायन्स संशोधनात डॉ. सी. डी. लोखंडे देशात तिसऱ्या स्थानी

कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे रिसर्च डिरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी मटेरियल सायन्स संशोधनामध्ये देशात तिसरे स्थान मिळविले आहे. ‘एल्सवेअर’ या जगप्रसिद्ध प्रकाशनगृहाने…

पोटच्या ११ वर्षीय मुलाला तब्बल दोन वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडले

पुणे : पोटच्या मुलालाच तब्बल २ वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडल्याचा अमानुष प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. अत्यंत घाणीच्या ठिकाणी हा ११ वर्षीय मुलगा या कुत्र्यांसोबत अडकला होता. सोसायटीतल्या एका…

आद्य शंकाराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आज प्रारंभ झाला. प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता राजेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद दशग्रंथाचा देवतांना…

‘एमएसपी गॅरंटी’ कायद्याच्या जनजागृतीसाठी राजू शेट्टी आसाम दौ-यावर

कोल्हापूर : किसान मोर्चाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी दि. १२ मे ते १४ मे पर्यंत आसामच्या दौ-यावर जात आहेत. एमएसपी गॅरंटी कायद्याची जनजागृती देशभरातील शेतकऱ्यामध्ये सुरू केली…

कोल्हापूर- रत्नागिरी रोडवर केमिकल टाकून वडाची झाडं जाळण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बरेच वडाची जुनी झाडं आहेत. या झाडांच्या बुंद्यावरच केमिकल टाकून झाड जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराबद्दल निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.…

उंचगावात शिवसेनेने घेतलेल्या जोर – बैठका, सपट्या स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद

उंचगाव : तरुण मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी करवीर शिवसेनेच्यावतीने उंचगाव येथे शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या जोर- बैठका, सपट्या व मुदगल फिरवणे स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन १९८५ चे महाराष्ट्र…

🤙 8080365706