पाण्यासाठी बाबा जरगनगरात रास्ता रोको

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अपुऱ्या व कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी सायंकाळी बाबा जरगनगर जकात नाका येथे पाचगाव येथील नागरिक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणी आमच्या हक्काचे, नाही…

प्रयाग चिखलीतील मदतीपासून वंचित पूरग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

प्रयाग चिखली (वार्ताहर) : प्रयाग चिखली येथे २०१९ साली आलेल्या महापुरात घरांची पडझड झालेल्या १६१ पूरग्रस्तांना घर पडझडी बाबत प्रत्येकी ९५००० (पंच्यान्नव हजार) रुपयाचे अनुदान मंजूर झाल्याची यादी जाहीर झाली…

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; जिल्हा परिषदेचा नाविण्यपूर्ण उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : या वर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती देखील पर्यावरणपूरक असाव्यात या हेतूने आज जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नैसर्गिक सामग्री व शाडूची माती…

आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून रामानंदनगरमध्ये पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाव्य पूर परिस्थितीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमल महाडिक यांनी केली ‘ही’ मागणी !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील वाढती कर्करोग रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये कर्करोग उपचार कक्षाची स्थापना करावी अशा मागणीचे निवेदन माजी आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर; राधानगरी धरण ‘एवढे’ भरले; 49 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण 53.69 टक्के भरले आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटावर आहे. पंचगंगा…

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्देश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकींमध्ये २७ टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या प्रलंबित…

सद्यस्थितीत वर्षा सहल, ट्रेकिंगला जाणे टाळा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : गेले दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या…

गटर्स नसल्याने बहिरेश्वर- आमशी रस्त्यावर पावसाचे पाणी

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर ते आमशी रस्त्यावर साईड गटर्स अभावी पावसाचे पाणी साठुन राहत असल्याने रस्ता खराब होण्याच्या मार्गावर आहे. बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.…

पाण्यासाठी बाबा जरगनगरात उद्या रास्ता रोको आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अपुऱ्या व कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी, 12 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता बाबा जरगनगर जकात नाका येथे पाचगाव येथील नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार…

🤙 8080365706