शिवसेनेत ‘यांच्यामुळे’ फूट : रामदास कदम यांचा आरोप

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख…

कृषी विक्रीत्यांचे परवान्याचे नूतनीकरण आणि सुधारणा करण्याचे आह्वान

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांना खते, बियाणे आणि किटकनाशके विक्रीचे डिजीटल स्वाक्षरी असलेले परवाने प्राप्त करण्यासाठी यापुढे नवीन ऑनलाईन प्रणाली विकसित झालेली आहे. सदरचे परवाने जुन्या प्रणालीमधून देण्याचे बंद…

‘या’ दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती…

पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र, चुडा न काढण्याचा खुपिरेच्या महिलेचा निर्णय

कुडित्रे (प्रतिनिधी) : बोलोली येथे डी.पी.दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून मृत झालेल्या खुपिरे (ता. करवीर) येथील राम बळवंत पाटील यांच्या पत्नीने विधवा प्रथेला झुगारून मंगळसूत्र, चुडा व सोभाग्याचं लेणं तसंच…

ग्राहकाला दिलासा; खाद्यतेलाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी कपात

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे आकारले जाणार आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. खाद्यतेल…

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडणार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हयातील जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे हाती न घ्यावी लागावी म्हणून कौटुंबिक कारणे दिल्याने उद्धव ठाकरेंच्या सोबत काम करण्यास शिवसैनिक तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. माजी मंत्री…

राज्यातील विकासकामांना स्थगिती नको; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ‘यांचे’ साकडे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी…

सर्वसामान्यांना आजपासून महागाईचा ‘शॉक’

नवी दिल्ली : आजपासून अनेक गरजेच्या वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत GST कौन्सिलने GST दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. GST दर वाढल्याने दही, लस्सी, तांदूळ, मैदा यासह…

एसटी बस नदीत कोसळली; १३ ठार

इंदूर : इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे घडली आहे.या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १२…

देशाचे नवे राष्ट्रपती कोण : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा ?

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली राष्ट्रपती पदाची निवडणूक आज (दि.18) होत आहे. भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी आपापले उमेदवार उभे केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एनडीएकडून…

🤙 8080365706