हुपरी : हुपरी येथील यादें हुसेन नदाफ पीर मंडळाच्या वतीने आज मोहरम निमित्त महाप्रसाद वाटप करण्याची आदर्शवत परंपरा सुरू करण्यात आली. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अन्नदान करण्याचे हे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन…
मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांचा युक्तीवाद पाहता पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठीच फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘न्यू इरा ऑफ मॅनुफॅक्चअरिंग’ या विषयावर एक आठवड्याची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी देश-…
नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारीवर संसदेत बोलू देत नाहीत. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवली जाते, असं म्हणत या देशात गेल्या ७० वर्षांत जे कमावलं गेलं ते आठ वर्षांत मोदी सरकारने…
नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असतानाच आरबीआयने आज रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. रेपो…
कागल (प्रतिनिधी) : सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल कोट्यातून माझ्या आमदारकीबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, मी राज्यपालांच्या आशीर्वादाने नव्हे तर जनतेच्या आशीर्वादाने हसन मुश्रीफ यांना पराभूत करून आमदार होणार आहे. आणि मी…
कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत तसेच लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क, पाटोळेवाडी, ईरा गार्डन, गौरीनंदन पार्क, भीम नगर, नारायण हौसींग सोसायटी परिसरात अतिवृष्टीमुळे साचणार्या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा अशी सूचना…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामाबाबत राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला धनंजय महाडिक उपस्थित होते. नामदार गडकरी…
गांधीनगर : गांधीनगर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतियांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांच्याकडे केली. यावेळी घुले…
मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात…