मुंबई वृत्तसंस्था : यंदाचा गणेशोत्सव कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता.…
कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे सुहारा कुलगुरुपदाचा कार्यकाल १० सप्टेंबर रोजी…
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने गाय दूध खरेदी दरामध्ये १ रुपयांची वाढ केली आहे. रविवार (दि.११सप्टेंबर) पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. काल (गुरुवारी) संचालक…
कोल्हापूर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय डेयरी महासंघाच्या वतीने १२ ते १५ सप्टेंबर २०२२ दरम्यान नवी दिल्ली येथे जागतिक डेअरी शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातील तांत्रिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी…
मुंबई : 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागाच्या 57 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. डीएक्ससी, वरली, सुदर्शन केमिकल्स, लक्ष्मी ऑरगॅनिक्स, स्मृती ऑरगॅनिक्स, अक्वाटेक लि., कॉग्निझंट,…
नवी दिल्ली वृत्तसंस्था : घरगुती सिलेंडरच्या हजारांच्या पलिकडे गेलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. गॅसच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.ओएनजीसी आणि…
मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु…
कोल्हापूर प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील २८१ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.…
मुंबई वृत्तसंस्था : शिंदे गटाने मंगळवारी (६ सप्टेंबर) रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर आज (बुधवारी) तातडीने सुनावणी घेण्यात आली. यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन…