भारतात ‘या’ दिवशी 5G लाँच होणार

मुंबई वृत्तसंस्था : भारतात 5G लाँच कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑक्टोबर रोजी 5G सेवा लाँच करू शकतात अशी एक्स्क्लुझिव्ह…

नारायण राणेंना दणका

मुंबई वृत्तसंस्था : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.  राणेंच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील बांधकाम बेकायदा असल्याचे उच्च न्यायालयाने ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने राणे यांना १० लाखांचा…

शाहू  कुस्ती स्पर्धेचा निकाल जाहीर !

कागल प्रतिनिधी : शाहू साखर कारखान्याच्या ३६ व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात आणूरच्या अभिषेक कापडे याने बानगेच्या उत्तम पाटील याच्यावर तर महिला गटात शाहू साखरच्या सृष्टी भोसले हिने यळगुडच्या…

त्या भूखंड धारकांना मालकीपत्रे मिळणार

कोल्हापूर प्रतिनिधी : कागल तालुक्यातील नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील भूखंड धारकांना स्व हक्काची मालकी पत्रे द्या, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. यामुळे या दोन्ही गावातील भूखंड…

‘मृत्युंजय’कारांच्या स्मारकासाठी योगदान हे माझं भाग्य : शौमिका महाडिक

पुणे : “माहेरी फारशी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही पुढे मी राजकारणात सक्रिय झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. त्या काळात केवळ रस्ते, पाणी, गटर्स या सर्व कामांबरोबरच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण…

हद्दवाढीविरोधात उद्या उचगाव बंद; निषेध सभाही होणार

उचगाव : कोल्हापूर महापालिकेच्या संभाव्य हद्दवाढीला विरोध करण्याचा वज्रनिर्धार उचगाव (ता. करवीर) येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या लढ्यासाठी हद्दवाढविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्यावतीने…

संजय सुतार यांचे कार्य कौतुकास्पद : आमदार पी. एन. पाटील

बालिंगा ( प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पहिले बांधकाम कामगारांसाठी दुमजली कामगार भवन करवीर तालुक्यात बांधून व भोजनाची व्यवस्था करून सर्व समावेशक तळागाळातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांच जीवनमान उंचावण्याचे संजय सुतार यांचे काम…

उपमुख्यमंत्र्यांच्या समोरचं विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

नांदेड प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रखडलेली पोलीस भरती, शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. यावेळी कार्यक्रम…

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन सेमिनार

कोल्हापूर प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने  (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३  बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे मंगळवारी हॉटेल सयाजी येथे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २…

तब्बल ७० वर्षांनंतर चित्त्याचे भारतात पुन्हा आगमन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचं आज पुन्हा आगमन झाले. तब्बल ७ दशकांनंतर चित्त्याचं मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आगमन झाले. पाच मादी आणि तीन नर अशा एकूण आठ चित्त्यांना…

🤙 8080365706