गोकुळच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

कोल्‍हापूर प्रतिनिधी: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने लम्पी त्वचारोगाबाबत शासनामार्फत उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.चेअरमन विश्वास पाटील यांच्या…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !

मुंबई वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा…

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची ‘या’ रूपात पूजा

कोल्हापूर प्रतिनिधी : नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात पूजा बांधण्यात आली. करवीर निवासिनी सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे…

डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप

तळसंदे प्रतिनिधी : डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे विविध अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या 17 विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतदेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशीप’ने सन्मानित करण्यात आले. या सर्व…

उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका

कोल्हापूर प्रतिनिधी : मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर…

माणगाव येथे विधवा महिलांच्या हस्ते देवीची आरती

हातकणंगले (प्रतिनिधी): माणगाव (ता.हातकणंगले) येथे आरतीचा मान गावातील विधवा महिलांना देण्यात आला. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी वैष्णवी मंदिरात देवीची आरती अकरा विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर या विधवा महिलांना…

निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर काय होणार?

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेल्या सुनावणीकडे संपर्ण देशाचं लक्ष आहे. खरी…

मोफत रिक्षा सेवेचा महिला, जेष्ठ भाविकांनी लाभ घ्यावा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात राज्यभरासह देशातून लाखो भाविक येतात. अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी शासन खर्चातून मोफत रिक्षा वाहतुकीची सेवा देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी…

महिलांना स्वयंरोजगारातून स्वाभिमानाकडे नेण्यासाठी कटिबद्ध : आ. जयश्री जाधव

कोल्हापूर : महिलांना स्वयंरोजगारातुन स्वाभिमानाकडे नेण्यासाठी जयश्री चंद्रकांत ( आण्णा) जाधव फाउंडेशन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार जयश्री जाधव यांनी केले. महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन योग्य व्यासपीठ…

‘कुंभी-कासारी’ने २००-२५० कोटींची भांडवली गुंतवणूक केली : चंद्रदीप नरके

कोपार्डे : कुंभी कासारी कारखान्याने सहवीज प्रकल्प, डिस्टिलरी असे प्रकल्प उभारुन तोटा कमी करत या प्रकल्पासाठी घेतलेली कर्जे कमी करून २०० ते २५० कोटी भांडवली गुंतवणूक निर्माण केली आहे. विरोधक…

🤙 8080365706