राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी गैरसंविधानिक मार्गाने सत्ता परिवर्तन झाले व त्याबाबतचा खटला अजून न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली आहे,असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे…

कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज (शनिवारी) जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड १.१९ डॉलर्स (१.२३%) खाली ९५.७७ डॉलर प्रति बॅरल आणि WTI १.१८…

रॅम्बो सर्कसच्या संस्थापकांचे निधन !

मुंबई (वृत्तसंस्था): पुण्यातील रॅम्बो सर्कसचे संस्थापकआणि देशातील सर्कस उद्योगाला ऊर्जितावस्था यावी यासाठी झटणारे पी. टी. दिलीप (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.हडपसर येथील सेपल्कर दफनभूमीत आज (शनिवारी) दिलीप यांच्या…

त्यासाठी राष्ट्रवादी कारणीभूत-पृथ्वीराज चव्हाण

सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभ्यास शिबिराचे आयोजन-आ.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. ४ आणि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले…

शिरोलीचे सरपंच आणि हातकणंगलेचे आमदार म्हणजे उंदराला मांजर साक्ष : डॉ. सोनाली पाटील

शिरोली : शिरोली गावतलावाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुशोभीकरणाचा लोकार्पणाचा कार्यक्रम सरपंच आणि चौकडीपुरता मर्यादित स्वरूपात पार पडला. या कार्यक्रमातून उंदराला मांजर कशी साक्ष देते, याचे उत्तम उदाहरण उपस्थितांना पाहायला मिळाले,…

खा.धनंजय महाडिक यांची टीका !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरात राज्यात गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून सध्याच्या राज्य सरकारवर टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे खासदार…

भोगावती कारखान्याचे सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट-उदयसिंह पाटील

राशिवडे( प्रतिनिधी) : भोगावती सहकारी साखर कारखान्याने आर्थिक अडचणीतून वाटचाल करत असताना काटकसरीचा व पारदर्शक कारभार करत सभासद कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय दिला असून आगामी हंगामात सहा लाख टन ऊस…

खा.धनंजय महाडिक यांच्यावतीने फराळ स्नेहमिलन  कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी): दीपावलीसणानिमित्तसमाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण व्हावेत आणि परस्पर संवाद  वाढीस लागावा, या हेतूने खासदार धनंजय महाडिक यांनी  फराळ स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. महासैनिक दरबार हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या या मेळाव्याला आजीमाजी लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील  मान्यवरांनी उपस्थिती लावून फराळाचा आस्वाद घेतला. खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने दीपावली सणाचे औचित्य साधून, फराळस्नेहमेळावा आयोजित करण्यात आला  होता. खासदार धनंजय महाडिक,अरूंधती महाडिक,पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी  उपस्थितांचे स्वागत केले.  या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज यांनी उपस्थिती लावून महाडिक परिवाराला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, भरमूआण्णा पाटील,  संग्रामसिंह कुपेकर, भगवान काटे, समरजितसिंह घाटगे, राहूल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. अशोक भूपाळी, सुरेशदादा पाटील, भरत पाटील, अरूण इंगवले, सत्यजीत कदम, चंद्रकांत घाटगे, राजसिंह शेळके,  विजयसिंह खाडेपाटील, रशीद बारगीर, रूपाराणी निकम, संगीता खाडे, गायत्री राऊत, रवींद्र मुतगी, नंदकुमार मराठे, हसन  देसाई, सुंदर देसाई, विजया पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. तर सकाळ समुहाचे  संचालक संपादक श्रीराम पवार, लोकमतचे मकरंद देशमुख, विठ्ठल पाटील, रितेश पाटील, समीर देशपांडे, सतीश सरीकर,  जिल्हा परिषदेचे आजीमाजी पदाधिकारी,साखर कारखान्याचे संचालक, सेवा संस्था- दूध संस्था, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, धनंजय महाडिक  युवाशक्ती चे कार्यकर्ते उपस्थित होते.

कागल येथील श्री. बिरदेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न !

कागल (प्रतिनिधी) : येथील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.बिरदेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा विधिवत व धार्मिक वातावरणात पार पडला. या जिर्णोद्धार सोहळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांची…

🤙 8080365706