कोणीही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासुन वंचित राहणार नाही; राजे समरजीतसिंह घाटगे…

कागल: केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाभार्थ्यांचा लाभ थेट त्यांच्या खात्यांवर वर्ग करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.तथापि शासनाच्या या योजनांपासून कागल विधानसभा मतदार संघातील एक…

कागल चा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाची”गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना राबवा ; भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन

कागल : गाव तलाव आणि धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी शासनाने “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत काढण्यात येणारा गाळ शासन स्वखर्चाने…

राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हन्टस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत तिवले तर उपाध्यक्षपदी अजित पाटील

कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हन्टस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत तिवले यांची तर उपाध्यक्षपदी अजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली…

करणी केल्याच्या संशयातून खून

कोल्हापूर : करणी केल्याच्या संशयातून मद्यधुंद अवस्थेतील निखिल पिंटू गवळी ( वय 22, रा. टेंबलाई नाका ) याने घरात घुसून तलवारीने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर…

अतिक्रमण मुद्यावरून शिये ग्रामपंचायतीचे आणखी दोन सदस्य अपात्र

शिये : शिवाजी गाडवे यांना काही महिन्यापूर्वी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरूनच अपात्र ठरविण्यात आले होते.आता याच अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून शिये, ता. करवीर ग्रामपंचायतीचे आणखीन दोन सदस्य अपात्र घोषित करण्यात आले. हंबीरराव कोळी व…

केंद्रीय नेतृत्वाचे विनोद तावडेंना बळ; फडणवीसांच्या अडचणी वाढणार ?

कोल्हापूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा संघटनात्मक बळकटीसाठी असला, तरी या दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अडचणी वाढणार…

बोलेरो – ट्रॅक्टरच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू ; दोन जण जखमी

सांगली : मिरजपासून सुरु होणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरच्या बेदरकारपणामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर बोलेरो गाडी आणि विरुद्ध दिशेने येत असलेला विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक…

….तोपर्यंत औरंगाबाद हेच नाव लिहावे : आस्तिककुमार पाण्डेय

संभाजीनगर :काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरु केली होती. परंतु औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात रिट…

विश्वास पाटील गोकुळ अध्यक्षपदाचा देणार राजीनामा

कोल्हापूर : गोकुळचे विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील आज संचालक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पुढील आठ ते…

शेतीचा बांध कोरणाऱ्यावर होणार मोठी कारवाई ? सरकारकडून नवीन नियम लागू

कोल्हापूर : सध्याची परिस्थिती पाहता,लोक त्यांच्या जमिनीला लागून एक पातळ बंधारा बांधतात यामुळे शेतीच्या बंधाऱ्यांमध्ये समस्या निर्माण होतात.परिणामी, शेतकऱ्यांना वाद घालण्यापासून आणि मोठ्या प्रमाणावर संघर्ष होण्यापासून रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने नवीन…

🤙 8080365706