मिठाने वजन वाढते का?

वाईट जीवनशैलीमुळे आरोग्यावर गंभीर  परिणाम होते. योग्य आहार न घेणे, शरीराची हालचाल कमी होणे, फास्ट फूडचे सेवन करणे, या कारणामुळे शरीरात विविध वजन वाढते. तर जाणून घेऊया मिठाने वजन वाढते का? मीठ…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : थोरामोठ्यांचे व मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वृषभ : सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.…

जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे टप्पा 2.0 अभियानांतर्गत पूर्ण होणार

कोल्हापूर : जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे पूर्ण होवून बराच कालावधी होवून गेल्यामुळे या कामांची परिरक्षा, दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांसाठी येणारा खर्च जलयुक्त शिवार अभियान…

घरफाळा देयकाच्या चालु मागणीवर 6 टक्के सवलत योजनेचा 10571 करदात्यांनी घेतला लाभ

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या करआकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2023/24 या आर्थिक वर्षामधील घरफाळा देयकाच्या चालु मागणीवर 1 एप्रिल 2023 ते 31 जुन 2023 अखेर 6 टक्के सवलत देण्यात आली आहे.…

हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये आयोजीत महाआरोग्य शिबीरात 242 रुग्णांना लाभ

कोल्हापूर : महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सावित्रीबाई फुले हॉस्पीटल, कुटुंब कल्याण केंद्र क्र.5 कसबा बावडा व हिंदु-ऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने…

विकासकामांची ईर्षा करा :आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी आणला होता. मात्र, आमचे विरोधक या निधीला स्थगिती मिळावी यासाठी आपली ताकद वापरत आहेत. याऐवजी त्यांनी विकास कामात ईर्षा…

विवेकानंद कॉलेजच्या १०४ विद्यार्थ्यांची वित्त कंपनीमध्ये निवड

कोल्हापूर : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील वाणिज्य विभागातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या एकूण १०४ विद्यार्थ्यांची फ़िन्ड्राइव्ह सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि क्यू – गेट फायनान्सियल टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वित्त…

सोशल मीडियाच्या अती वापराने आजची तरुण पिढी बिघडत आहे : आलोक जत्राटकर

कोल्हापूर : आजच्या तरुणाईने सोशल मीडियाचा अतिवापर कमी केला पाहिजे .सोशल मीडियाच्या अती वापरामुळे आजची तरुण पिढी बिघडत आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी व्यक्त केले…

अजब तुझे सरकार; कर्ज माफी रक्कमेच्या प्रतिक्षेत शेतकरी थकले

कोल्हापूर : प्रामाणिक पणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये पर्यंत कर्ज माफीची योजना शासनाने जाहीर केली .या योजणेतील कांहीं शेतकऱ्यांना रक्कम मिळाली पण अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ झाला नाही.…

सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढणार

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतीव महत्त्वाच्या असणाऱ्या या वेतन आयोगांच्या बाबतीत अशीच एक मोठी बातमी समोर आली असून मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढणार असल्याची माहिती समोर आली. ज्यामध्ये त्यांचा…

🤙 8080365706