मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज, गुरुवारी चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.…
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना टार्गेट करत त्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. कोरोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक विक्रम केला, उद्या मुंबई…
मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे.…
जालना : जालना जिल्ह्यातील परतूर येथे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने इंदोरीकर महाराज यातून बचावले असून या अपघातात चालक जखमी झाला आहे.…
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमधील मेळावा आणि त्यानंतर काल ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत…
मुंबई : मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे.…
कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांना अभिवादन करण्यात आले. कारखाना प्रांगणातील त्यांच्या…
कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मतदान झाल्यानंतर आता आकडेमोडीला सुरुवात झाली असून निकाल काय लागणार याची कमालीची उत्सुकता लागून राहिली असून ‘जय’श्री की सत्य‘जित’ याचे ‘उत्तर’…
मुंबई : वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच एका आठवड्यात महाराष्ट्रात दोन वेळा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. आज सीएनजी ५ रुपयांनी, तर पीएनजी ४.५० रुपयांनी महागला. त्यामुळे…
कागल (प्रतिनिधी) : पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना १. ८२ लाख कोटी इतक्या…