बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली :  बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बैलगाडा शर्यती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  आज याबाबत सर्वोच्च न्यायालयाने…

कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं

नवी दिल्ली : देशातील राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. कायदेमंत्री…

पुण्यात सुरु झालेल्या मेट्रोला ‘मावळा पगडी’ चे रूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पुण्यात सुरु झालेल्या मेट्रोला ‘मावळा पगडी’चे रूप दिले जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. यासंदर्भातील छायाचित्र मेट्रोने जारी केले आहेत. पुणे मेट्रो मार्गावरील स्थानक उभारले जात आहे. या…

आरोग्य संघटनेकडून शुगर फ्री स्विटनर्स न वापरण्याचा सल्ला

वजन कमी करण्यासाठी लोक शुगर फ्री स्वीटनर्सचा वापर करतात. जर काहीजण साखर खाणच सोडून देतात. जागतिक आरोग्य संघटनेनं शरीराचं वजन नियंत्रित करण्यासाठी तसंच रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरात असलेले शुगर फ्री स्विटनर्स…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : उत्साह, उमेद वाढेल. मनोबल वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील. वृषभ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य चांगले राहाणार…

मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार; कृषि सिंचन योजनांचा आढावा

मुंबई : जल जीवन मिशन विशेष. अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे…

रुईकर कॉलनीत चोरी ; 20 तोळे दागिन्यांसह 15 हजाराची रोकड लंपास

कोल्हापूर : कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात असणाऱ्या बंगल्यात काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांकडून वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजार रुपयांची रोकड ,दुचाकीची…

श्रीमती मालती देशमुख यांचे निधन

कोल्हापूर : संभाजीनगर गणेश कॉलनी येथील श्रीमती मालती बाबासाहेब देशमुख (वय ८०) यांचे आज निधन झाले. प्रसिद्ध शिवशाहीर कै. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि.18 रोजी सकाळी 10…

कोणीही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासुन वंचित राहणार नाही; राजे समरजीतसिंह घाटगे…

कागल: केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाभार्थ्यांचा लाभ थेट त्यांच्या खात्यांवर वर्ग करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.तथापि शासनाच्या या योजनांपासून कागल विधानसभा मतदार संघातील एक…

कागल चा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाची”गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना राबवा ; भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन

कागल : गाव तलाव आणि धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी शासनाने “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत काढण्यात येणारा गाळ शासन स्वखर्चाने…

🤙 8080365706