नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलंय. आमची बाजू सत्याची आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, आमचा लोकशाहीवर विश्वास…
मुंबई : सत्ता संघर्षाचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. राऊत यांनी सूचक ट्विट केल्याने अनेक तर्कवितर्क…
जर तुम्हाला हेल्थ अर्थात मेंदूचे आरोग्य सुधारून स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर तुम्ही खाण्याकडे आवर्जून लक्ष द्या. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् घ्यावीत. म्हणूनच डॉक्टर प्रियांका यांनी दिवसाची सुरुवात 2 बदाम…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा…
कोल्हापूर : कसबा बावडा येथील लाईन बझार हॉकी मैदानावर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य लाईन बझार व पोलीस लाईन हॉकीप्रेमी च्या वतीने सुरु असलेल्या आजच्या दिवसातील लढतीत मुंबई…
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिलकी अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यासाठी आपल्या परिसरातील नागरी प्रश्न, प्रशासनासंबंधीत प्रश्न अर्जाद्वारे…
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलं आहे. हा निकाल उद्याच लागणार असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान याबाबतचे संकेत दिले आहेत. घटनापीठाकडून उद्या…
कोल्हापूर : आयुष्यामध्ये पुढे जात असताना संस्कार आणि विचारांची पातळी चांगली असायला हवी. यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. तरुणाई मध्ये जग जिंकण्याची खूप मोठी शक्ती आहे. आपल्या मर्यादा लक्षात…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातर्फे टेक्नोसिस २०२३ या राज्यस्तरीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेतर्फे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्धघाटनासाठी प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे आणि युनिकेम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लि.चे अभयसिंग…
कोल्हापूर : चंबूखडी टाकीवरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्ती आज करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा आज पूर्णपणे बंद राहणार आहे. बालिंगा येथील जल उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागांमध्ये…