डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या रेवा भागवतला ४ लाखाची फेलोशिप

कोल्हापूर : कोल्हापूर कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची तृतीय वर्ष आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागाची विद्यार्थिनी रेवा भागवत हिला मेटा (फेसबुक) – एक्स रॉसकडून कडून तब्बल…

विद्यापीठाच्या तीन स्वायत्त महाविद्यालयांना ‘अधिकारप्रदत्त’ दर्जा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या तीन स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करता येऊ शकणार आहे. विद्यापरिषदेच्या शिफारशींवरून…

भारतात डॉक्टर दिन कधी आणि का साजरा केला जातो ?

कोल्हापूर : भारतात दरवर्षी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. समाजाच्या कल्याणासाठी आणि आरोग्य सेवेसाठी डॉक्टरांच्या योगदानाचा आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. या दिवशी,…

तब्बल 12 तासाने कोल्हापूर रत्नागिरी वाहतूक पूर्ववत

रत्नागिरी : मिऱ्या – नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर – रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती. जवळ पास 12 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, अन्य…

शिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के,…

समृद्धी महामार्ग शापित, या रस्त्यात अनेकांचे अश्रू; संजय राऊत

मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या…

मुख्यमंत्री भेदभाव करतात : जितेंद्र आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत मौका सभी को मिलता है, असं सूचक…

ईडीकडून मुंबई महापालिकेला पत्र

मुंबई : ईडीकडून मुंबई महापालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे. कोरोना काळातील सर्व खर्चाचे तपशील ईडीने मागवले आहेत. लाईफलाईन कंपनीशी संबंधित गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणात चौकशीसाठी ही कागदपत्रे मागवण्यात आले आहेत. सध्याचे प्रशासक…

समृद्धी महामार्गावर बस जळून खाक : २६ प्रवासी मृत्युमुखी

बुलढाणा : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर एक खासगी बस डिव्हायडरला धडकून मोठा अपघात झाला. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 26 प्रवाशी होरपळून जागीच मृत्यूमुखी पडले.…

पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवायचे असेल तर ‘या’ ज्युसचा वापर चालू करा

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती स्ट्राँग करायची असेल तर प्रकारच्या नैसर्गिक ज्यूसांचा तुमच्या आहारात करा. तर हे ज्यूस कोणते याबाबत जाणून घ्या.

🤙 8080365706