मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावरून समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का…
सातारा : सातारा शहरात पावसाचा जोर वाढत असताना शनिवारी रात्री यवतेश्वर घाटात अचानक दरड कोसळली. त्यामुळे येवतेश्वर घाटावरून कास पठाराकडे गेलेले पर्यटक या दरड कोसळल्यामुळे अडकले आहेत. साताऱ्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या…
सध्याच्या काळात स्मार्ट फोन हा प्रत्येकासाठी खूप गरजेचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोबतच स्मार्टफोन ठेवत असतो. पण आता पावसाळ्याच्या दिवसात जर का आपला फोन पाण्यात भिजला तर आपण काय…
रायगड : कृषी दिनाचे औचित्य साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात किल्ले रायगड वरून आज केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी…
कोल्हापूर :केडीसीसी बँकेने पिककर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. उत्पादनात घट होऊनसुद्धा ३० जून २०२३ अखेर पीककर्ज वसुली ९० टक्क्यांवर आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने…
कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट सर्व माजी नगरसेवक, श्रीराम विकास सेवा संस्थात तर्फे इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थीनींचे…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी चंदगड मतदारसंघातीलफराळे- डवरवाडी- काळाम्मावाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विलास डवर यांच्या संकल्पनेतून दूधगंगा नगर केंद्र अंतर्गत विद्या मंदिर दूधगंगानगर, विद्यामंदिर काळम्मावाडी, विद्या मंदिर लिंगाचीवाडी, विद्यामंदिर फराळे, विद्यामंदिर…
कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेपासून प्रेरित होऊन, १८ जून २०२० रोजी उप्पल शाह आणि हेमंत शहा यांनी साखर कारखाने व शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी BuySugar.com द्वारे…
मलकापूर :अखिल गुरव समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अजय गुरव याची निवड करण्यात आली आहे. अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी बैठक आज पार पडली.या बैठकीमध्ये ही निवड…