मनोज जरांगे पाटील यांचे नारायण राणे यांना सणसणीत प्रत्युत्तर

पुणे: महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला…

शरद ऋतू मध्ये आरोग्य सांभाळणे फारच गरजेचे…

पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा चालू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे ‘शरद ऋतू’. पावसाळ्याचे साधारण ३ – ४ मास आपल्या शरिराला पावसाच्या गारव्याची सवय झालेली असते.शरद ऋतूच्या आरंभी एकाएकी पाऊस निघून जाऊन कडक…

आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते मेष : आजचा दिवस काळजीपूर्वक राहा…  वृषभ : नवीन कार्याचा आरंभ करू नका.  मिथुन : स्वास्थ्य बिघडू शकते. कर्क :  खाण्यापिण्याकडे विशेष…

गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस ! दर फरकापोटी मिळणार १०१ कोटीहून अधिक रक्कम

. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी…

दुसऱ्या मुलाशी बोलल्याच्या रागातून काकानेच केली पुतणीची हत्या

अहमदनगर : बुधवारी रात्री सव्वा बारा वाजल्याच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे.दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याचा राग येऊन काकानेच आपल्या विवाहीत पुतणीला संपवल्याची ही धक्कादायक घटना…

मामीच्या प्रेमात गुंग भाच्याने केली मामाची हत्या

बरेली :मामीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मामीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे भाच्याने मामाची हत्या केल्याने खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही धक्कादायक घटना उघडकीस…

मराठा आरक्षणासाठी युवकानं संपवलं जीवन ; चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

मुंबई : राजधानी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली आहे.मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी…

२०२४-२५ पासून ‘एक राज्य, एक गणवेश ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : पुढील शैक्षणिक वर्ष म्हणेजच २०२४-२५ पासून ‘एक राज्य, एक गणवेश’ या लागू होणार आहे. सरकारच्या समग्र शिक्षण कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली…

कुटुंबांतर्गत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक : निलमताई गोर्‍हे

कोल्हापूर( प्रतिनिधी)इतर देशातील शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांची उदाहरणं देताना त्यांच्याप्रमाणे कुटुंबसंस्थेबाबत विचार आपण करत नाही. घरकामात पुरुषवर्गाचा सहभाग आपल्या सहजतेनं पचनी पडत नाही. कुटुंबांतर्ंगत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक असल्याचं मत विधान…

करून गेलो गाव ‘ नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : दसरा चौक येथे शाहू दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याअंतर्गत ‘ करून गेलो गाव ‘ या नाटकाचा प्रयोग पार पडला. या नाटकाला रसिकांकडून उत्स्फूर्त…

🤙 8080365706