आपल्या आरक्षणाला चॅलेंज झाले तर ओबीसींचेही आरक्षण उडेल…

जालना: सग्यासोयऱ्यांबाबतच्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होवून त्याची अंमलबजावणी व्हावी, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नोंदी मिळालेल्यांच्या आधारे आरक्षण मिळावे, यासाठी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार आहे.ओबीसीतून आरक्षण मिळावे…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते.. मेष : आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील.  वृषभ: कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील.  मिथुन: आईची तब्बेत बिघडू शकते.  कर्क: मनात नकारात्मक विचार येतील. …

आहारात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास होतात हे गंभीर परिणाम…

मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. एखाद्या दिवशी जेवणात मीठ नसेल तर कितीही चांगलं असणारं अन् बेचव लागतं. पण मीठ योग्य प्रमाणात असेल तर त्याच जेवणाला चव येते. पण याच मिठाचं…

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहचवा – माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह

कोल्हापूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर वेगाने काम सुरू आहे. आज राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा झाला. त्यातून भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये कोल्हापूर,…

जिल्हा परिषदेच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक असून कोल्हापुरात सुरु असणाऱ्या क्रीडा स्पर्धांप्रमाणे जिल्हा परिषदांच्या विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देवून यासाठी ग्राम…

भाजपमध्ये आल्यावर सर्व गुन्हे माफ होतात : अरविंद केजरीवाल..

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. ‘भाजपमध्ये आल्यावर सर्व गुन्हे माफ होतात, पण मी…

निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा : नरेंद्र मोदी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा, असं पंतप्रधान मोदी मंत्र्यांना म्हणाले…

कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत ; उद्धव ठाकरेंची टीका…

मुंबई: आज रविवार आहे, तर कोंबडी वडे झालेच पाहिजे. कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत, अशी अप्रत्यक्ष टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्री मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे.उद्धव ठाकरेंनी…

राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, अन्यथा समुद्रात जावे : मनोज जरांगे 

जालना: 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता नको असे सांगितल्याने मी अडीच महिने शांत राहिलो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.आता यावर मनोज जरांगे…

आजचं राशिभविष्य….

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल.  वृषभ :  गहन चिंतनशक्ती आपणाला मदत करेल. मिथुन :  गूढ आणि रहस्यमय…

🤙 8080365706