विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णयआमच्या बाजूनं आल्यामुळं उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय, त्यामुळं ते…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील.…

फरशीवर पडलेले चिकट डाग, तेलकटपणा घालवायचा तर काही घरगुती उपाय

दररोज फरशी पुसली नाही की, लवकर खराब होते. त्यावर काळपट डाग पडू लागतात. ज्यामुळे फरशी लवकर चिकट होते, आणि खराब दिसते.अशावेळी कितीही घासले तरी देखील फरशीवरील हट्टी डाग निघत नाही.…

अनुप जत्राटकर दिग्दर्शित ‘ गाभ ‘ चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा थाटात संपन्न

कोल्हापूर : आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला गाभ’ हा चित्रपट आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि…

कोल्हापुरातून जुनी पेन्शन लागू करण्याच्या लढयाला सुरूवात करूया ; सतेज पाटील

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही काँग्रेसची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला एकत्र करणे माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ४ मार्च…

पन्हाळगडावर ‘जनसुराज्यचषक’ निमंत्रितांच्या व्हाँलीबाँल स्पर्धेचे आयोजन

पन्हाळा : पन्हाळा आणि  व्हाँलीबाँल खेळाचे नाते अतुट आहे.याच पन्हाळ्यावर येत्या 25 व 26 फेब्रुवारी रोजी पन्हाळ्याचे माजी नगराघ्यक्ष कै.प्रभाकर भोसले व माजी जिल्हा परिषद सदस्य कै.बाजीराव नलवडे यांच्या स्मणार्थ.…

कागल येथील शेतकऱ्यांच्या लाक्षणिक उपोषणास राजे समरजीतसिंह घाटगे यांचा पाठिंबा…

कागल :महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कागल शहरातील प्रस्तावित अन्यायी विकास आराखड्याच्या विरुद्ध कागल शहरातील शेतकऱ्यांनी केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्थळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे…

संघर्ष वक्तृत्व स्पर्धेतून विचारांची क्रांती होईल -श्रीमंत शाहू महाराज

कोल्हापूर : संघर्ष राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतून विचारांची क्रांती होऊन सामाजिक समता अखंड राहील असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी ११ वा दीक्षांत समारंभ

डॉ. दिनकर साळुंके मुख्य अतिथी शाहिदा परवीन, वसंत भोसले यांना डॉक्टरेट कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२3 रोजी माजी राज्यपाल…

पहिला क्रमांक काढणे आयुष्याचे ध्येय नव्हे : सचिन सूर्यवंशी

सहाव्या बाल चित्रपट महत्त्वाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन कोल्हापूर : वर्गात किंवा स्पर्धेत पहिला क्रमांक काढणे हे आयुष्याचे ध्येय नाही तर तुम्हाला जे आवडते त्यात उच्च स्थानावर पोहोचणे हेच ध्येय असले…