कोल्हापूर: महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग…
