मुंबई: भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेते माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला . आज मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत यांनी भोसरी…
सांगली: मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती या पावसाचे प्रमाण पश्चिम भागात अधिक होते , ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला…
दिल्ली: मध्य धोरण घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणी दिल्लीच्या राऊत ए व्हेनू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 27 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली आहे. अरविंद केजरीवाल यांना सीबीआय ने 26…
मुंबई: स्वप्निल कुसळे याने पॅरिस ऑलम्पिक मध्ये कांस्यपदक पटकावले. याबद्दल स्वप्निल कुसळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ‘मी पूर्वीही स्वप्निल कुसळे होतो आणि यापुढेही राहणार’ अशी विनयशील भावना…
दिल्ली = भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाल संपल्याने, अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची…
कोल्हापूर: बदलापूर मध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाला या घटनेवरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या ,पालकांनी आणि नागरिकांनी…
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पावसाळा आला की , दूषित पाण्याची समस्या वाढते .एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे…
मुंबई: बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू…
मुंबई: बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र यांना प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषदेत अचानक हार्ट अटॅक आला . आणि यामध्ये त्यांचे निधन झालं. कर्नाटकची राजधानी बंगळुरु मध्ये धक्कादायक घटना…
मुंबई: बदलापुरातील एका नामांकित शाळेत तीन ते साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .या घटनेनंतर बदलापूर शहर हादरला असून, संताप जनक बाब म्हणजे बदलापूर…