कोल्हापूर(सौरभ पाटील) देवस्थान जमीन धारक खंडकरी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेणार. जिल्हा बँकेचे एमडी शिंदे यांचे किसान सभेच्या शिष्टमंडळास आश्वासन. किसान सभेच्या वतीने…
शाहूवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कडवी खोऱ्यातील डोंगरकपारीत वसलेलं करूंगळे गाव तेथील एक ध्येय वेडा तरुण राजाराम वारंग १९९६ साली भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर भरती होऊन शिपाई, लान्सनाईक,…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (दि.4) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 41 विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीतील…
कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सव निमित्त गुलाब गल्ली, मंगळवार पेठ येथील चॅलेंज ग्रुप मंडळाच्या देवीचा आगमन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या मिरवणुकीचे उद्घाटन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते…
रायगड : रायगड जिल्ह्यातील रोहा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचा अनावरण सोहळा संपन्न झाला. माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य शिवमूर्ती व ऐतिहासिक धाटणीचा स्मारक परिसर…
कोल्हापूर : सांगरूळ, म्हारुळ, बहिरेश्वर, कोगे, एम.एस.सी.बी स्टेशन ते मसोबा देवालय रस्ता सुधारसाठी 70 लाख रुपये, सांगरूळ येथील जोतिबा मंदिर देवालय परिसर सुशोभीकरण करणे, सभा मंडप बांधणे व इतर सोयी…
कोल्हापूर : आपला विरोधक तुरुंगातच गेला पाहिजे, त्याचं कुटुंब तुरुंगात गेलं पाहिजे, मगच आपण आमदार होऊ या भावनेने पछाडलेले व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहे. अशा नतद्रष्ट, खलनायक प्रवृत्तीच्या व्यक्तीला कागलची जनता लोकप्रतिनिधी…
कोल्हापूर : काम करत राहणे हे आपले कर्तव्य आहे. आयुष्यभर आपण हेच करत आलो आहे. यापुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम करत राहू, गोरगरिबांच्या सेवेला आपण वाहूनच घेतले आहे.शेंडूर ता. कागल येथील…
कोल्हापूर: शासन सेवेतील ‘गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागणी केली होती. आज देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी अध्यक्षांना फोन…
कोल्हापूर : कोल्हापूर ते पट्टणकोडोली रस्त्यावरील अलाटवाडी येथील पुल उभारण्यात यावा, अशी नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. या पुलाची मोठी दुरावस्था झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना यांचा मोठा फटका बसत…