नवी दिल्ली : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.…
कोल्हापूर (संग्राम पाटील) मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब अत्यंत गरजेचा आहे कारण रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वापरातून घेतलेली उत्पादने घातक ठरत आहेत, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ आणि लेखक प्रताप चिपळूणकर…
कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रात कितीही नवनवीन तंत्रज्ञान आणि औषधोपचार पध्दती आल्या असल्या तरी त्यातून, आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वेळ जातो. मात्र ऍक्युपंक्चर उपचार पध्दती आजाराच्या मुळाशी जात असल्याने ही उपचारपध्दती…
मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये,…
मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने बैठकांचा सपाटा लावत…
कोल्हापूर : डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची…
गारगोटी प्रतिनिधी भुदरगड तालुक्यात गारगोटी येथे सर्व सोयीनियुक्त बौद्धविहार (डॉ.आंबेडकर भवन) उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 5 कोटीचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा शुभारंभ रविवार दि.22 रोजी…
मुंबई : प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात येत्या २६ व २७ सप्टेंबर रोजी “प्रारंभिक शिक्षण: परिवर्तनाची दिशा” या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात…
जालना: ओबीसी आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटलांची ईडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून जालन्यातील अंतरवाली सराटीत…