कोल्हापूर:छत्रपती मालोजीराजे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील उपस्थिती होते. खासदार छत्रपती शाहू महाराज यांना पहिल्यापासून सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली…
राहुल आवाडे यांनी इचलकरंजीतील महिला मेळाव कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांनी रायगड कॉलनी, इचलकरंजी येथे महिला मेळाव्यात भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या…
कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांनी रायगड कॉलनी, इचलकरंजी येथे महिला मेळाव्यात भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या मेळाव्यात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित उमेदवारीला उत्साहाने…
कोल्हापूर: स्नेह मेळाव्याद्वारे, राहुल प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीला दृढ समर्थन दिले गेले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील सर्वांगीण विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित समाज बांधवांनी राहुल…
कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ जिव्हाजी हॉल येथे सोमेश्वर वाघमोडे, सुनील पाटील, राजू बोंद्रे, बाळासो ओझा, मोहन काळे, आप्पा रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुत्ववादी…
कोल्हापूर : राधानगरी मतदारसंघातील महापूर,दुष्काळ असे अनेक प्रश्न दहा वर्षांत सुटलेले नाहीत, मग प्रकाश आबिटकर हे कसले कार्यसम्राट आमदार ? यांना तर आम्ही काँग्रेसवाल्यांनी आमदार केले होते. मात्र या वेळी…
कोल्हापूर : कसबा तारळे येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले,” विद्यमान आमदारांनी मूळ शिवसेनेशी ५० खोक्यांसाठी केलेली गद्दारी या मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेला आवडली नसून शिवसेना पक्षप्रमुख…
गिजवणे :बंद पडलेला गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच सुरू करून शेतकऱ्यांसह कामगारांनाही आधार दिला होता. परंतु; त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळूनच ब्रिस्क कंपनी हा कारखाना सोडून…
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कार्य अहवालाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका एक कार्य अहवाल तर आहेच शिवाय ही एक संघर्ष गाथा देखील…
बेलवळे : विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे ते निंदानालस्ती, बदनामी, आरोप आणि टीकाटिपणीवर उतरले आहेत. पालकमंत्री मुश्रीफ यांच्याएवढे काम राज्यात अन्य कोणीही केलेले नाही. त्यांच्या प्रचंड मताधिक्यासाठी ताकद द्या, असे आवाहन पंचायत…