कागल : प्रस्तावित आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील जागेबाबत साशंकता आहे.त्यऐवजी हा आयटी पार्क कागलमध्ये उभारु.अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिली. कागल येथे प्रभाग क्रमांक 08 व…
मुरगूड : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आमची युती झाली आहे. राजकारण हे केवळ पदासाठी नसून विकासासाठी असते. मुरगूडचा विकास हा माझ्या मनातील आंतरिक तळमळ असून नागरिकांच्या सहभागातून मुरगूडला आदर्श घडवणार असे प्रतिपादन…
गडहिंग्लज : शहर आणि प्रभाग आठच्या धोरणात्मक विकासासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पसंती मिळत आहे. घरोघरी शासकीय योजना राबवण्याबरोबर पायाभूत सुविधा…
गडहिंग्लज : आपल्या परिसरात प्राथमिक सेवा सुविधा देणारी मंडळी आणि आपल्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसे कमी असतात. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालमीत तयार झालेली व्यक्ती कुठेही कमी पडत नसलेला इतिहास…
कागल : महिला स्वावलंबनासाठी त्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन,अर्थसहाय्य विक्री व्यवस्था असे सर्वतोपरी सहकार्य करू. नगरपालिका, राजमाता जिजाऊ व माऊली महिला संस्थेच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी राष्ट्रवादी व…
गडहिंग्लज : आपल्या परिसरात प्राथमिक सेवा सुविधा देणारी मंडळी आणि आपल्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसे कमी असतात. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालमीत तयार झालेली व्यक्ती कुठेही कमी पडत नसलेला इतिहास…
कागल, प्रतिनिधी :-सर्वसामान्य गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे सुख आणि समाधान मोठे आहे, असे भावनिक उद्गार मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ…
कोल्हापूर :-आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिम विभागातील ज्या इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी करायची आहे अशा इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पार्टी जिल्हा…
कोल्हापूर :-डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा 90 वा वाढदिवस बुधवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.…
कोल्हापूर :=राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिक व शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर पशुहानी, मनुष्यहानी, घरे व जनावरांच्या गोठ्यांची…