टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना: उद्योजक सारंग जाधव

कोल्हापूर: टेक्नोवा सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळेल,असे प्रतिपादन सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष उद्योजक सारंग जाधव यांनी केले. डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित टेक्नोवा 2025 या…

आ. चंद्रदीप नरके यांनी केले गायरान जमीनसंदर्भात ताबडतोब बैठकीचे आयोजन!

कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील गायरान जमिनीवर वनविभागाचे आरक्षण अधिग्रहित झाले आहे. यासंदर्भात सांगरुळ येथील ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी या विषयी चर्चा…

आ. राहुल आवाडेंची शेतकऱ्यांसोबत बैठक

कोल्हापूर: आमदार राहुल आवाडे यांची तळंदगे, हुपरी आणि पट्टणकोडोली येथील शेतकऱ्यांसोबत तसेच डाव्या कालव्याच्या लाभार्थ्यांसोबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना, हुपरी येथे संपन्न झाली.   या बैठकीत…

एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत !

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली.   विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत…

जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार वितरण

कुंभोज  (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे (ता. हातकणंगले ) येथे अश्वमेध सोशल अँन्ड एज्युकेशन फाउंडेशन यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्य व जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार 2025 यांच्यावतीने आयोजित…

योग्य बचत आणि गुंतवणूक करून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं : अरुंधती महाडिक

कोल्हापूर : सीए. अमित शहा, दर्शना शहा, रवींद्र शिंदे यांच्या व्हिजन मनी मंत्रा प्रा. लि. या कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भागीरथी…

सभापती राम शिंदे यांच्याशी धनगर समाजाच्या प्रश्नासंदर्भात संदीप कारंडे यांची चर्चा

कुंभोज (विनोद शिंग महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्याशी मुंबई विधानभवन दालनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध प्रश्ना संदर्भात हातकणंगले गावचे माजी सरपंच संदीप कांरडे यांनी चर्चा केली.…

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले – माजी प्राचार्य गणपतराव कणसे

कोल्हापूर – यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर रहावे यासाठी विशेष प्रयत्न केले, असे प्रतिपादन कराड येथील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी आज येथे…

आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी तृतीय

कोल्हापूर– पंजाबमधील चित्कारा विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व तंत्रान टात तृतीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मधील आंतरराष्ट्रीय  अन्वेषण संशोधन स्पर्धा  चित्कारा विद्यापीठ,…

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनविषयी संशोधन महत्त्वाचे: डॉ. सुनील पवार

कोल्हापूर: मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास आणि संशोधन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी…

🤙 8080365706