कोल्हापूर : यवलूज (ता. पन्हाळा) येथील श्री विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या हस्ते तसेच आ. सतेज पाटील आणि राहुल पाटील-सडोलीकर यांच्या…
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ…
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर…
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या…
कुंभोज (विनोद शिंगे) भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन यांच्यामार्फत प्रदर्शन स्थळी आलेल्या शेतकरी बांधवांसाठी 5000 झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले. यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या…
कोल्हापूर : चिमगांव ता. कागल येथील ३३ /११ के. व्ही. चिमगांव उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिपक आंगज होते. पंतप्रधान नरेंद्र…
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचे वाचन करून नवयुवकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये योगदान देण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले.…
हातकणंगले : हातकणंगले ग्रामपंचायतचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. हातकणंगले शहराची वाढती लोकसंख्या व होणारा विस्तार लक्षात घेता जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असून…
कोल्हापूर : कळंबा (करवीर) येथील श्री कात्यायनी देवीच्या मंदिरात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शस्त्रधारी कात्यायनी देवीच्या सुरेख पितळी मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले. यावेळी कात्यायनी मातेचा जयघोष करण्यात…
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा…